ग्रा. आबलोलीने राबविले “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापिठ यांच्या सुचनां नुसार...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापिठ यांच्या सुचनां नुसार...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.15 : हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : गेल्या वर्षाप्रमाणेच हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी रत्नागिरी शहरात...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : दिनांक ४ ऑगस्ट हा दिवस मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे...
Read moreDetailsसत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत निःशुल्क मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 11 : कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, गट अ ते ड प्रवर्गातील पदांवर...
Read moreDetailsगुहागर ता. 11 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...
Read moreDetailsग्रामस्थांना धास्ती; प्रशासन अलर्ट... गुहागर, ता. 08 : रायगड जिल्ह्यात कसबे शिवथर (ता. महाड) गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे...
Read moreDetailsमाधवी पाटिल, जि.प.आदर्श शाळा कुडली नं.४Guhagar news : विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी निरिक्षणक्षमता वाढणे महत्त्वाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील कृती केल्यास त्यांची...
Read moreDetailsजीवन शिक्षण शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व खाऊचे वाटप गुहागर, ता. 04 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आ. भास्कर...
Read moreDetailsGuhagar news : कोणाही मनुष्याचे विचार ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या असते आणि व्यक्तिमत्व त्याच्या चारित्र्याचा पाया असतो. मनुष्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे...
Read moreDetailsरत्नागिरी, 04 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे अजून दोन विद्यार्थी पोलिस भरतीत निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा...
Read moreDetailsजो मनात जिंकतो तोच रणात जिंकतो; अमित आदवडे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 03 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता.03 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काजुर्ली नं.२ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णा भाऊ साठे जयंती...
Read moreDetailsवनविभागाच्या वतीने वड-पिंपळाच्या 250 झाडांची लागवड रत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका...
Read moreDetailsदि. 6 ऑगस्ट रोजी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची करणार तपासणी रत्नागिरी, ता. 02 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा येथील चॅप्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच गुर्जर आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त...
Read moreDetailsआ.भास्करशेठ जाधव अभिष्टचिंतन विशेष ! आपल्या वक्तृत्व शैलीने, अभ्यासपूर्ण भाषणामुळे, विधिमंडळातील आक्रमक आणि अभ्यासपूर्ण विषयांवरील मुद्देसूद मांडणीमुळे गुहागरचे आमदार भास्करशेठ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.