अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप निघाले फुसके
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप फुसके निघाले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक...
Read moreDetailsदै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप फुसके निघाले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक...
Read moreDetailsदेशात दुसऱ्या दिवशी ५३ लाख मात्रा मुंबई/ दिल्ली : लसधोरणात बदल केल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी देशभरात ८८ लाख नागरिकांना लसमात्रा...
Read moreDetailsसार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची...
Read moreDetailsभाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचे योगदान गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर...
Read moreDetailsओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांची माहिती गुहागर : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसींची २४ जून रोजी...
Read moreDetailsआ. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची भूमिका मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या असं सांगणारं पत्र शिवेसेनेचे आमदार प्रताप...
Read moreDetailsअदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा झेप मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत...
Read moreDetailsरत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत....
Read moreDetailsगुहागर : दोन वर्ष सुरू असणाऱ्या कोरोना काळात सततच्या लाॅकडाऊनमुळे समाजाला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या काळात सतत...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले...
Read moreDetailsचिपळूण : शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी...
Read moreDetailsकोकणचा शाश्वत विकास' या परिसंवादाला चांगला प्रतिसाद दापोली : 'कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना 'कोकणचे...
Read moreDetailsनवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं....
Read moreDetailsमुंबई : देशामध्ये ज्या पद्धतीने डिजिटल व्यवहार वाढले आहेत त्याच प्रमाणात ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याच्या प्रकरणांमध्येही वाढ झालीय. कोरोना कालावधीमध्ये...
Read moreDetailsमुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निवृत्त होऊन आठ वर्षे झाली आहेत. आपल्या लाडक्या सचिनची 21 व्या शतकातील सर्वात...
Read moreDetailsतत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी...
Read moreDetailsमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यात आली होती. काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ...
Read moreDetailsपर्यटकांची कोरोनाची चाचणी होणार वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र...
Read moreDetails६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट...
Read moreDetailsशिक्षण विभागाचा निर्णय मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योग-धंदे ठप्प...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.