Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

बंदर खात्याला काय साध्य करायचे आहे? गुहागर, ता. 03 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील (Guhagar Beach) (सर्व्हे नं. 214)  सर्व अनधिकृत बांधकामे...

Read moreDetails

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा कोविड योद्धा सन्मान

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा कोविड योद्धा सन्मान

गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संतोष जैतापकर यांनी कोरोना काळात रुग्णांना आणि...

Read moreDetails

गुहागरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

गुहागरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला आंदोलनाचा इशारा गुहागर : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम...

Read moreDetails

अडूर विद्यालयात आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा

अडूर विद्यालयात आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा

अडूर विद्यालयाच्या बोधचिन्हाचे केले अनावरण गुहागर : आचार्य विनोबा भावे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, गुहागर तालुक्यातील अडूर माध्यमिक विद्यालयाच्या नूतन बोधचिन्हाचे...

Read moreDetails

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत फास्ट फूड प्रशिक्षण संपन्न

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत फास्ट फूड प्रशिक्षण संपन्न

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दि. २१ ते ३० सप्टेंबर या १० दिवसांच्या...

Read moreDetails

तळवलीत ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

तळवलीत ई-पीक नोंदणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन गुहागर : शासनाने नव्याने आणलेल्या ई-पीक नोंदणी अभियानाला गुहागर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत...

Read moreDetails

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव

गुहागर : उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन Iconic Education Summit &...

Read moreDetails

माटलवाडी युवा प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

माटलवाडी युवा प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर : माटलवाडी युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 माटलवाडी या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम...

Read moreDetails

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

गुहागर : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज...

Read moreDetails

कैफियत घेऊन आले अन ६ लाख पदरात पाडून गेले..!

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

आमदार श्री. भास्करराव जाधव यांचा सापिर्लीतील आपद्ग्रस्त कुटुंबांना न्याय गुहागर : खेड तालुक्यातील सापिर्ली गावातील आपद्ग्रस्त दिलीप पालांडे यांच्या कुटुंबाला...

Read moreDetails

आबलोली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आप्पा कदम

आबलोली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आप्पा कदम

सलग ११ वेळा अध्यक्ष होण्याचा मान गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा जि. प. केंद्र शाळा आबलोली नं.१ येथे नुकतीच...

Read moreDetails

खासदार तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा

Sunil Tatkare

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार मोर्चे बांधणी गुहागर, ता. 23 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे...

Read moreDetails

सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून विमानाचे बुकिंग सुरु

सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून विमानाचे बुकिंग सुरु

9 ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार...

Read moreDetails

महाराष्ट्रात नारळाच्या मागणीपैकी ५० टक्के उत्पादन

महाराष्ट्रात नारळाच्या मागणीपैकी ५० टक्के उत्पादन

रत्नागिरी- महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते; मात्र मागणी ९८ कोटी नारळ फळांची आहे. महाराष्ट्रात साधारणतः ५० टक्के...

Read moreDetails

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला २० कोटी ५४ लाखाचा नफा- डॉ. तानाजीराव चोरगे

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला २० कोटी ५४ लाखाचा नफा- डॉ. तानाजीराव चोरगे

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २० कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश देणार...

Read moreDetails

कोकणाला कोणी वाली नाही

कोकणाला कोणी वाली नाही

गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांची खंत गुहागर : वर्षातून एकदा येणाऱ्या गणपतीच्या सणाला श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत लाखो...

Read moreDetails

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार !

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार !

माजी आमदार डॉ.विनय नातू यांचा आरोप गुहागर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या...

Read moreDetails

शैक्षणिक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांचे मोलाचे योगदान – सुनील मयेकर

शैक्षणिक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांचे मोलाचे योगदान – सुनील मयेकर

गुहागर : गुहागर तालुक्यातील काजुर्ली सारख्या ग्रामीण, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माध्यमिक विद्यालय उभारण्याचे स्वप्न डॉ.नानासाहेब मयेकर...

Read moreDetails
Page 86 of 113 1 85 86 87 113